Tuesday, May 7, 2024
Homeकृषीबाळापूर | २५ जून पासून पावसाला सुरुवात होणार...आणखी शेतकऱ्यांसाठी काय म्हणाले? पंजाबवर...

बाळापूर | २५ जून पासून पावसाला सुरुवात होणार…आणखी शेतकऱ्यांसाठी काय म्हणाले? पंजाबवर डख…

Share

बाळापूर: – लांबणीवर गेलेला मान्सून येत 25 रोजी राज्यात पावसाला सुरुवात होणार असून असून १५ जुलै पर्यंत पेरण्या शेतकरी बंधूंनी करून घ्याव्यात. असे वक्तव्य वाडेगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कार्यक्रमात हवामान तज्ञ पंजाबवर डख यांनी शेतकऱ्यांच्या संवाद कार्यक्रमात बोलत होते.

हवामान तज्ञ पंजाब डख हे हवामानाचा अचूक अंदाच देवून शेतकऱ्यांना सतर्क करण्याचे काम करतात. आज ते वाडेगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समीती येथे त्यांचा शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.

यावेळी बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समीती चे अध्यक्ष सेवकराम ताथोड. पातूर कृषी उत्पन्न बाजार समीती चे अध्यक्ष अरूण कचाले. तसेच संचालक संदीप पाटील. रविद्र पाटील सरप. रमेश ठाकरे. मुरुमकार. सर्व संचालक मंडळ उपस्थीत होते. व्याळा सरपंच गजानन वजीरे. सचिव नावकार. तसेच. परिसरातील पदाधीकारी. प्रतिष्ठीत नागरीक. शेतकरी मोठया संख्येने उपस्थीत होते.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: