Saturday, April 27, 2024
Homeराजकीयनागपूर अधिवेशन | उद्धव ठाकरे यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला...काय म्हणाले ते...

नागपूर अधिवेशन | उद्धव ठाकरे यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला…काय म्हणाले ते जाणून घ्या…पाहा Video

Share

नागपूर अधिवेशन : उद्धव ठाकरे यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार, भाजप आणि केंद्र सरकावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे विधान परिषदेत तब्बल 15 ते 20 मिनिटं बोलले. यावेळी त्यांनी सीमावादाच्या लढ्याची माहिती देतानाच या प्रश्नावर सरकारने कठोर आणि कणखर भूमिका घेण्याची मागणी केली.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: