Homeराजकीयअहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण लवकरच होणार -...

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण लवकरच होणार – आमदार गोपीचंद पडळकर…

Share

सांगली – ज्योती मोरे.

औरंगाबादचा नामांतरण छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद धाराशिव करण्यात आलाय.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देत,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेल्या अहमदनगर जिल्ह्याचही पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण लवकरात लवकर करण्यात येईल, असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज व्यक्त केला.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: